- Table View
- List View
Kalavit Ani Ghoda Jhala Manasacha Gulam
by Baba BhandAn antelope comes near a horse while he is grazing. The horse was selfish and he tells her to go away. He says the field belongs to him only. He takes help of a hunter passing by to get rid of the antelope. But in the process, the hunter makes the horse his slave. Because of the selfishness of the horse both the antelope and the horse becomes the slave of the man.
Kale Pani: काळे पाणी
by Swatantryaveer Vinayak Damodar Savarkarसावरकरांची हि तिसरी कादंबरी. त्यांच्या 'माझी जन्मठेप' या कादंबरीवर इंग्रजांनी १७ एप्रिल १९३४ साली बंदी घाली. ती बंदी उठवावी म्हणून प्रयत्न करत असतानाच सावरकरांनी 'काळे पाणी' हि कादंबरी लिहीण्याचा घाट घातला. यामागचा उद्देश एवढाच होता कि अंदमानातील कष्टकारक, दुःखदायक, क्लेशदायक आणि एकूणच अन्यायकारक जीवन कसे जगावं लागते हे दर्शवण्यासाठी त्यांनी हि कादंबरी लिहिली. प्रेम हि अगदीच कोवळी आणि हळुवार भावना आहे, त्यामुळे सुरुवातीला सावरकरांसारख्या देशासाठी लढताना प्रसंगी कठोर होणाऱ्या आणि इंग्रजांशी कणखरपणे तोंड देणाऱ्या योद्ध्याकडून प्रेमावर कादंबरी म्हटली कि भुवया उंचावतातच. पण सावरकरांनी मात्र या कादंबरीला पुरेपूर न्याय दिला आहे. सावरकरांनी स्वतः अंदमानातील कष्टप्रद जीवन भोगलेले असल्याने त्यांनी त्यांच्या उच्च दर्जाच्या लेखणीतून ते अगदीच अप्रतिम मांडले आहे. ज्यांच्या गाठी असे कटू अनुभव असतात आणि त्यावर अनुसरूनच जर कादंबरी असेल तर शक्यतो कादंबरी रुक्ष होण्याची शक्यता असते. पण सावरकर मात्र आपल्या लिखाणात हा समतोल राखण्यात अगदीच यशस्वी झाले आहेत. त्यांनी कैद्यांना भोगाव्या लागणाऱ्या यातनांचा आरसा मांडला असला तरी काही कैद्यांना हीच शिक्षा कशी बरोबर आहे हेदेखील सांगितले आहे.
Kalecha Itihas Va Rasgrahan class 11 - Maharashtra Board: कलेचा इतिहास व रसग्रहण इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneकलेचा इतिहास व रसग्रहण इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. दैनंदिन जीवनात कला या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कलेची विविध अंगे आत्मसात करता करताच कलेच्या इतिहासाचाही परिचय व्हावा, हा या पाठ्यपुस्तक निर्मितीमागील हेतू आहे. या पुस्तिकेत मूलभूत अभ्यासक्रमाच्या रूपरेषेनुसार भारतीय व पाश्चात्य कलेच्या इतिहासाची ओळख व्हावी आणि कला इतिहासाच्या अभ्यासाचे क्षेत्रही स्पष्ट व्हावे, ह्या दृष्टीने सैद्धांतिक व प्रात्यक्षिक अशा दोन विभागांत अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आलेली आहे.
Kalecha Itihas Va Rasgrahan class 12 - Maharashtra Board: कलेचा इतिहास व रसग्रहण इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneकलेचा इतिहास व रसग्रहण इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. दैनंदिन जीवनात कला या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कलेची विविध अंगे आत्मसात करता करताच कलेच्या इतिहासाचाही परिचय व्हावा, हा या पाठ्यपुस्तक निर्मितीमागील हेतू आहे. या पुस्तिकेत मूलभूत अभ्यासक्रमाच्या रूपरेषेनुसार भारतीय व पाश्चात्य कलेच्या इतिहासाची ओळख व्हावी आणि कला इतिहासाच्या अभ्यासाचे क्षेत्रही स्पष्ट व्हावे, ह्या दृष्टीने सैद्धांतिक व प्रात्यक्षिक अशा दोन विभागांत अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आलेली आहे.
Kalechi Multattve: कलेची मूलतत्त्वे
by S. G. Malshe Milind S. Malshe‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’च्या वतीने प्रख्यात लेखक आर. जी. कॉलिंगवुड यांच्या ‘The Principles of Art’ या बहुचर्चित ग्रंथाचे ‘कलेची मूलतत्त्वे’ हे मराठी भाषांतर प्रकाशित करण्यात आले आहे. कलेची मूलतत्त्वे’ हा ग्रंथ कलाविषयक अनेक गूढ रम्य रहस्यांचा उलगडा करीत तर्कशुद्धपणे कला विचारांची मांडणी करतो. हा ग्रंथ वाचताना आपण ऐतिहासिक, कलात्मक चर्चेत गुंतून जातो. डॉ. स. गं. मालशे आणि मिलिंद मालशे यांनी मनःपूर्वक हे भाषांतर केले आहे. संपूर्ण पुस्तकाची विभागणी तीन भागांत केली आहे. त्यांपैकी प्रथम विभागात कलाकृतींशी थोडाफार परिचय असणाऱ्या कोणालाही ज्या गोष्टी माहिती असतात त्याच मुख्यतः सांगितलेल्या आहेत. अस्सल कला ही सौंदर्यशास्त्राचा विषय असते; अस्सल कलेहून वस्तुतः भिन्न असणाऱ्या, परंतु पुष्कळदा तिच्याच नावाखाली खपणाऱ्या गोष्टींपासून अस्सल कलेला स्पष्टपणे वेगळे काढून आपल्या मनातील गोंधळ दूर करणे, हे या विभागाचे प्रयोजन आहे.
Kali Ek Phul
by Pra. G. SahasrabuddheKali Ek Phul is a story of bud. she feels proud because she is most beautiful. she does not blossom a day. she realized the mistake.
Kali Kombadi
by P. G. SahasrabuddheOne black hen saw one Queen and tries to imitate her. She found one bangle in her legs and she started dancing. A fox attacked on the group of hens and the hens was not able to run fast, but hen saves herself. Later she gives up the habit of imitating others.
Kalluche Kissey 1 Thapadya Kallu
by Subhadra Sen Guptaकल्लू आणि त्याच्या मित्रांच्या टोळक्याचे रोज काहीतरी नवे गमतीदार उद्योग आणि कारनामे चालू असतात. त्यांच्या या खजुरिया गावात तुमचं स्वागत. कधी ही मुलं गावातल्या एखाद्या प्रथेच्या विरोधात प्रश्न विचारतात, कधी अरेरावी करणाऱ्या एखाद्याला वठणीवर आणतात, कधी फक्त नेहमीची कामं करतात. पण ही टोळी सतत काही ना काही करत असते. गावात आनंदानं भटकणाऱ्या, काहीतरी नवं शोधणाऱ्या आणि त्यातनं शिकत जाऊन शहाणं होणाऱ्या या टोळक्यात सामील व्हा आणि बघा कशी मजा येते. कल्लूला शाळेत जायला आजही उशीर झालाय! काय थाप मारावी बरं? शेळी पळून गेली, आई किंवा भाऊ आजारी पडला...? लवकरात लवकर काहीतरी चांगली थाप आणि त्याची गोष्ट रचायला हवी. जी सगळ्यांना पटेल. सुचते का त्याला अशी थाप?
Kalluche Kissey 2 Makadcheshta
by Subhadra Sen Guptaकल्लू आणि त्याच्या मित्रांच्या टोळक्याचे रोज काहीतरी नवे गमतीदार उद्योग आणि कारनामे चालू असतात. त्यांच्या या खजुरिया गावात तुमचं स्वागत. कधी ही मुलं गावातल्या एखाद्या प्रथेच्या विरोधात प्रश्न विचारतात, कधी अरेरावी करणाऱ्या एखाद्याला वठणीवर आणतात, कधी फक्त नेहमीची कामं करतात. पण ही टोळी सतत काही ना काही करत असते. गावात आनंदानं भटकणाऱ्या, काहीतरी नवं शोधणाऱ्या आणि त्यातनं शिकत जाऊन शहाणं होणाऱ्या या टोळक्यात सामील व्हा आणि बघा कशी मजा येते. दसऱ्याचे दिवस जवळ आलेत आणि आता वेध लागले आहेत रामलीलेचे! गुरुजी दरवर्षी नवीन काहीतरी करतात. यावर्षी काय वेगळी गंमत घडते, बघा बरं वाचून.
Kaltondya
by Shrimati Tara ChaudhariThe story of Birbal, in this story Birbal saves the life of a poor, ugly,black-faced man from the punishment of death declared by the King.
Kamchukar Khati Maar
by P. G. SahasrabuddheAll birds and animals were get up early in the morning except duck, swan and myna. While others were working, they were sleeping till the afternoon. At the time of lunch, they were denied from lunch. All come together and beat them.
Kamchukar Kolha
by P. G. SahasrabuddheThere was a shrewd fox in the jungle. One day all the animals get together and decide to bring one ingredient each so that they can cook and have fun. The fox was lazy and he tells everybody that his house was robbed and he did not have anything to bring. The animals say never mind. All the other animals’ finds out that he is a liar. They beat him up. The fox learns his lesson.
Kanchankan: कांचनकण
by Shivaji Sawantसाहित्याला `कांचनाचं` म्हणजे सोन्याचं मोल देणाऱ्या शिवाजी सावंत (‘मृत्युंजय’कार) यांच्या विविध ललित लेखांचा हा भावसंच. खास त्यांच्या लेखनशैलीतील. अभिजात मराठी भाषेची जागोजाग भेट घडविणारा. या संचात छ. शिवराय व वीर थोरले बाजीराव पेशवे यांच्या विक्रमी, तशाच, भावसमृद्ध जीवनाच्या तळवटाला केलेला हळुवार स्पर्श भेटेल. तसेच, एरव्ही दुर्लक्षित गोदी कामगाराला सच्चा जीवनार्थ प्राप्त करून देणारे झुंजार व लढाऊ नेते भाई मनोहर कोतवाल यांच्या विविध जीवनछटा दिसतील. विशेषत: ज्ञानेश्वरांवर भावएकरूपता साधून बांधलेला, `विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले!` व `एकतरी ओवी अनुभवावी!` असे दोन लेख आहेत. ते तर शांत चित्ती चवीनं चाखण्यासारखे आहेत. साहित्य सोनियाची समृद्ध खाण असलेल्या मायमराठीत हे `कांचनकण` अलवार हातांनी उचलून ठेवावेत, असे वाचकांनाच वाटेल.
Kanchanmrug
by D. V. JoshiRavan’s sister wanted to take revenge of Ram. So Ravans sister Maricha took the form of Kanchanamrugha and started lingering in front of Rama’s. Sita saw this and asked Ram to get it. Ram follows it and kills it. The Kanchanamrugha come to its original form but while dying she cries out Laksmana run. So Laksman goes to Ram. In the meantime Ravana kidnaps Sita.
Kanjus Kolha
by P. G. SahasrabuddheOne day a hunter kills a deer at the same time he sees a swine coming towards him, they both kill each other but while collapsing down on the ground a rabbit comes under the body of the hunter and all die. A passerby fox finds this and is very happy. He sees fresh blood on the string of the bow so he goes to lick that first and breaks the string. He also dies.
Kanjusich Phal
by Shivkumar BaijalThere was a poor Brahmin and he had a girl about to get married. The Brahmin did not have money so he goes and pleads to God. A stingy man hears this and approaches the Brahmin. He tells him that he is ready to give him Rupees fifty if he gives him the temple offering. The man gets only seven rupees in the offering so he becomes angry and tries to fight with God. God makes him give more fifty Rupees to the Brahmin. The stingy person scared of God gives the Brahmin money and goes away.
Kantaknathacha Kava
by Mohan RavalThis is a story of a king named Bhadrasen. He did not have a son and so worried who will succeed the kingdom. He had a son-in-law. The king was looking for hidden treasure in the kingdom but the goddess came in his dream and told that the treasure will be found by his son. Then a son is born to him but his son-in-law and the daughter destroy the kingdom and the family is killed. The son and his caretaker escape. Later the son takes the revenge and gets the kingdom back. He also finds the hidden treasure. Vetal asks Vikram a question. Vikram answers it and Vetal again goes and hangs on the tree.
Karave Tase Bharave
by Shekhar ShiledarHusnabano had a condition of solving question she asks. Hatimtai had solved two of her questions and went for solving the third question. While he was on the journey he met many people with many problems. He helped them all to come out of their problem and also managed to solve the mystery of the third question.
Karayla Gela Ek
by D. V. JoshiBhim had mighty strength and he used to fight duryodhan, drushyasan, and other Kauravs with the might of an elephant. Duryodhan conspired against him tried to poison him. But his plan fails.
Karin Aani Nahi Karnar
by Radha Hsया छोट्या मुलाला काय करायचं आहे? आणि काय करायचं नाही? तुम्हाला माहीत आहे का? हे पुस्तक वाचा म्हणजे गंमत कळेल.
Karmache Vidnyan: कर्माचे विज्ञान
by Dada Bhagwanकर्म काय आहे? कशा प्रकारे कर्म बांधले जाते? चांगल्या कर्मांनी वाईट कर्म धूतली जातात का? चांगली माणसं दु:खी का होत असतात? कर्म बांधणे थांबवायचे कसे? कर्मांमुळे बंधनात कोण आहे, शरीर की आत्मा? आपली कर्म संपतात तेव्हा आपला मृत्यु होतो का? संपूर्ण जग कर्माच्या सिद्धांताशिवाय दुसरे काहीच नाही. बंधनाचे अस्तित्व हे पूर्णपणे तुमच्यावरच अवलंबून आहे, तुम्ही स्वत:च त्यासाठी जबाबदार आहात. सर्वकाही तुमचेच आलेखन आहे. तुमच्या शरीराच्या बांधणीसाठी सुद्धा तुम्ही स्वत:च जबाबदार आहात. तुमच्या समोर जे येत आहे ते सर्व तुम्हीच रेखाटलेले आहे, इतर कोणीही त्यास जबाबदार नाहीच. अनंत जन्मांसाठी मात्र तुम्हीच ‘‘संपूर्णपणे आणि एकटेच जबाबदार आहात’’-परम पूज्य दादाश्री. कर्मांची बीजं मागच्या जन्मी टाकलेली होती त्याची फळे ह्या जन्मात मिळतात. तर ही कर्माची फळे देतो कोण? ईश्वर? नाही, त्यास निसर्ग किंवा व्यवस्थित शक्ति (सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडेन्स) म्हटले जाते, ती देत असते. परम पूज्य दादाश्रींनी स्वत:च्या ज्ञानाद्वारे कर्माचे विज्ञान जसे आहे तसे उघड केले आहे. अज्ञानतेमुळे कर्म भोगत असताना राग-द्वेष होतात जेणे करुन नवीन कर्म बांधली जातात, जी मग पुढच्या जन्मी परिपक्व होतात आणि ती भोगावी लागतात. ज्ञानी नवीन कर्म बांधायचे थांबवतात. जेव्हा सर्व कर्म संपूर्णपणे संपतात तेव्हा अंतिम मोक्ष होतो.
Karmache Vignana: कर्माचे विज्ञान
by Dada Bhagwanकर्म काय आहे? कशा प्रकारे कर्म बांधले जाते? चांगल्या कर्मांनी वाईट कर्म धूतली जातात का? चांगली माणसं दु:खी का होत असतात? कर्म बांधणे थांबवायचे कसे? कर्मांमुळे बंधनात कोण आहे, शरीर की आत्मा? आपली कर्म संपतात तेव्हा आपला मृत्यु होतो का? संपूर्ण जग कर्माच्या सिद्धांताशिवाय दुसरे काहीच नाही. बंधनाचे अस्तित्व हे पूर्णपणे तुमच्यावरच अवलंबून आहे, तुम्ही स्वत:च त्यासाठी जबाबदार आहात. सर्वकाही तुमचेच आलेखन आहे. तुमच्या शरीराच्या बांधणीसाठी सुद्धा तुम्ही स्वत:च जबाबदार आहात. तुमच्या समोर जे येत आहे ते सर्व तुम्हीच रेखाटलेले आहे, इतर कोणीही त्यास जबाबदार नाहीच. अनंत जन्मांसाठी मात्र तुम्हीच ‘‘संपूर्णपणे आणि एकटेच जबाबदार आहात’’-परम पूज्य दादाश्री. कर्मांची बीजं मागच्या जन्मी टाकलेली होती त्याची फळे ह्या जन्मात मिळतात. तर ही कर्माची फळे देतो कोण? ईश्वर? नाही, त्यास निसर्ग किंवा व्यवस्थित शक्ति(सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडेन्स) म्हटले जाते, ती देत असते. परम पूज्य दादाश्रींनी स्वत:च्या ज्ञानाद्वारे कर्माचे विज्ञान जसे आहे तसे उघड केले आहे. अज्ञानतेमुळे कर्म भोगत असताना राग-द्वेष होतात जेणे करुन नवीन कर्म बांधली जातात, जी मग पुढच्या जन्मी परिपक्व होतात आणि ती भोगावी लागतात. ज्ञानी नवीन कर्म बांधायचे थांबवतात. जेव्हा सर्व कर्म संपूर्णपणे संपतात तेव्हा अंतिम मोक्ष होतो.
Karmcha Siddhant: कर्माचा सिद्धांत
by Dada Bhagwanकर्म म्हणजे काय ? चांगली कर्मे वाईट कर्मांना धूऊ शकतात का ? चांगली माणसे दुःखी का असतात? कर्मबंधन होणे कसे थांबवायचे ? कर्मामुळे कोण बंधनात आहे, शरीर की आत्मा ? जेव्हा आपली सर्व कर्म संपतात तेव्हा आपला मृत्यू होतो. हे सारे जग म्हणजे दुसरे काही नाही, फक्त कर्माचा सिद्धांत आहे. बंधनाचे अस्तित्व पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे, त्यासाठी तुम्ही स्वतःच जबाबदार आहात. तुमच्या समोर जे काही येते त्याचे चित्रण तुम्हीच केलेले आहे; त्यासाठी इतर कोणी जबाबदार नाही. अनंत जन्मांसाठी ‘संपूर्णपणे फक्त’ तुम्हीच जबाबदार आहात. परम पूज्य दादाजी सांगतात कर्माची बीजे पूर्व जन्मात पेरली गेली होती आणि त्याची फळे या जन्मात मिळतात. त्या कर्मांची फळे कोण देतो? देव ? नाही. फळे निसर्ग किंवा आपण ज्याला ‘सायंटिफिक सरकमस्टेन्शियल एविडेन्स’ म्हणतो, तो देतो. परम पूज्य दादाश्रींनी आपल्या ज्ञानाद्वारे कर्मांचे विज्ञान जसेच्या तसे उघड केले आहे. अज्ञानातेमुळे कर्म भोगतेवेळी राग-द्वेष होतात, त्यामुळे नवीन कर्मे बांधली जातात, जी मग पुढील जन्मात परिपक्व होतात आणि भोगावी लागतात. ज्ञानी नवीन कर्मबंधन होण्याचे थांबवितात. जेव्हा सर्व कर्मे पूर्णपणे संपतात, तेव्हा मोक्ष प्राप्ती होते.
Kartavya Hach Apala Dharma
by Shankar KarhadeOne day Yamdoot complains that he is not worshiped on the Earth. So he is sent down to make his followers. But instead, when he came there was many deaths, accidents, earthquakes, and calamities. Seeing this the people got scared and started praying to their own gods. Yamdoot returns with the same complaint. Then he is told that his duty is to give death to the people and he has nothing else to give. So he has to stay like that doing his duty. Because he believed that his duty is his religion.
Karyalaya Vyavasthapan Second Semester FYB.COM New NEP Syllabus - RTMNU: कार्यालय व्यवस्थापन दुसरे सत्र एफ.वाय.बी.कॉम. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Jyoti R. Tarhane Atul G. Kapgate‘कार्यालय व्यवस्थापन’ हे पुस्तक बी.कॉम. (प्रथम वर्ष, दुसरे सत्र) अभ्यासक्रमासाठी तयार करण्यात आले आहे. आधुनिक कार्यालयीन व्यवस्थापनाचे मूलतत्त्व, कार्यालयीन संवाद, मार्गदर्शिका व अहवाल लेखन, तसेच कार्यालयीन बैठका या महत्त्वाच्या घटकांवर हे पुस्तक सविस्तर मार्गदर्शन करते. यामध्ये नियोजन, आयोजन, कर्मचारी व्यवस्थापन, संप्रेषण कौशल्ये, आर्थिक नियोजन, आणि आधुनिक ऑफिस मॅनेजरसमोरील आव्हानांचा उहापोह केला आहे. विद्यार्थ्यांना सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक दृष्टीने कार्यालय व्यवस्थापन समजून घेण्यास हे पुस्तक उपयुक्त ठरते.