- Table View
- List View
Mi Kon Aahe - Novel: मी कोण आहे - कादंबरी
by Dada Bhagwanफक्त जगण्यापलीकडे जीवन काय आहे हे स्वतःला कोणी विचारले नाही? जीवनाचा खरा हेतू काय आहे? फक्त जगण्यापेक्षा उच्च उद्देश असणे आवश्यक आहे. “मी कोण आहे?” या पुस्तकात ज्ञानी पुरुष (स्वत: च्या ज्ञानाचे मूर्तिमंत) दादा भगवान वर्णन करतात की अध्यात्मिक साधकांच्या वयस्क-जुन्या अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तर शोधणे हाच अंतिम जीवनाचा हेतू आहे: मी कोण आहे आणि कोण आहे जीवनात घडणार्या सर्व गोष्टींचा 'कर्ता'? दादाश्री असेही प्रश्न सोडवतात: “जीवनाच्या प्रवासाचे स्वरूप काय आहे?”, “जगाची निर्मिती कशी झाली?”, “देव कसा शोधायचा?”, “मी स्वतःची शुद्ध आत्मा कशी अनुभवू?”, आणि “मुक्ति म्हणजे काय?” शेवटी, दादाश्री वर्णन करतात की स्वत: चे ज्ञान प्राप्त करणे हे जीवनाचा प्राथमिक हेतू आहे आणि खरोखरच या अध्यात्माची सुरूवात आहे. आत्मज्ञान प्राप्त केल्यावर, आध्यात्मिक विकास सुरू होतो, ज्यानंतर एखाद्या व्यक्तीस अंतिम मुक्ती किंवा मोक्ष मिळू शकेल.
Mi Raja Banayala Aloy Sangatoy Shetakaryacha Por
by Baba BhandKashirao Gaikwad was staying near Malegao.one day he suddenly gets a call and asked to bring his three children to Nasik. They are later escorted to Baroda. There his child named Gopal is trained to become king. He was the bravest among the other brothers. When he was asked the reason to be there, he says I have come here to become king. Later he is called as Sayajirao Gaikwad.
Mi Shrimant Ahe
by G. R. DodakeMi Shrimant ahe a story of a Horse cart driver . One day a lawyer sit in horse cart . driver explaining about life journey ,The rich have become rich.
Mini Ani Chani
by Alaka PatilThis a story of Meenu and Chani. Meenu saw the squirrel in the back garden of the home. soon they both became friends. one day meenu went to uncle home and squirrel also came along with her. after some time squirrel wants to go back. meenu have sweet memories of the squirrel.
Mipanach Ojha Gheun Phirnara Machchar Ani Bail
by Baba BhandBecause of too heavy rains there was an increase in breed of mosquitoes. One mosquito sat on the horn of an ox and apologized for not taking permission to sit on it. But the ox said to him in pride, whether you sit or don’t sit on my horn it does not make any difference to me. Your presence is like nothing. The mosquito did not like the attitude of the ox towards him.
Mitra Asava Tar Asa
by Muhammad Hasan PharukiMitra Asava Tar Asa a story of two businessmen girdharilal and imtiaz. Both were close friends. Imtiaz shop closed from last few days . girdharilal worries about it and he went to his house. Read the story what happens next.
Mitracha Salla
by Shivkumar BaijalThis is a story of a farmer who was very rich but lazy. He started losing his wealth because of laziness. One day his friend advised him to go and see a flamingo on a nearby lake and he will become prosperous again. The farmer gets up early in the morning and goes to the lake. He found people stealing his grains, robbing him of milk and his servants are coming late on duty. He fixes all the problems and he became prosperous again.
Moghal Samrajyacha Rhas: मोगल साम्राज्याचा ऱ्हास
by Sir Jadunath Sarkar‘मोगल साम्राज्याचा ऱ्हास’ हे पुस्तक थोर इतिहास-संशोधक सर जदुनाथ सरकार यांनी लिहिलेले. या पुस्तकाचे एकूण चार भाग आहेत. त्यांतील तिसऱ्या भागातील मजकुराचा हा मराठी अवतार. मुगल साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे व मीमांसा करताना या महान संशोधकाने शब्दशः हजारो हस्तलिखिते वाचली, अज्ञात कागदपत्रे चाळली व हा थोर ग्रंथ लिहिला. मराठीत अनुवाद केलेल्या या तिसऱ्या भागात २६ ते ३७ अशी एकूण बारा प्रकरणे आहेत.
Moravala: मोरावळा
by Shivaji Sawantहा आहे ‘शब्द- मोरावळा’. लेखक मनोगतात म्हणतो : शरीरस्वास्थ्याच्या शास्त्राप्रमाणं साधा आवळा अति गुणकर असतो, हे सिद्ध झालंय. हा तर आहे साखरेच्या मधुर पाकात अंगभर मुरलेला मोरावळा. गुणकर, तसाच तुरटपणा टाकून चविष्ट झालेला. त्यातही हा शब्दमोरावळा, साहित्यिकमोरावळा आहे. मानवी मनाचा सारा अहंपणा, मत्सर, द्वेष अशा षड्रिपूंचा बेचव तुरटपणा टाकून ललितरम्य भाषेत सादर केलेला. श्री. शिवाजी सावंत यांच्या सशक्त भाषाशैलीत हा ‘शब्दमोरावळा’ साकारला आहे, त्यांच्या खास कोल्हापुरी बाजात नि ढंगात. इथं सावंतांच्या जीवनयात्रेत भेटलेली राजकारण, शिक्षण, प्रकाशन व साहित्य अशा विविध क्षेत्रांतील बलदंडांची आखीव रेखांकने आहेत. त्यांत एक-दोन खास ठाामीण अफलातूनही भेटतात. मोरावळ्याचा पहिलाच तुकडा जिभेवर ठेवताच खरा रसज्ञ मिटकी मारत नकळतच म्हणतो, ‘व्वा!’ तसंच काही हा ‘शब्दमोरावळा’ चाखताना रसिक वाचकाला वाटलं, तर आश्चर्य वाटायला नको!!
Moru Navache Kode
by Rukmini Banerjiमोरूच्या जगात संख्या नाचायच्या, अंक खुणावायचे आणि भागाकाराला रुबाबदार शेपूट असायचे. पण एके दिवशी हे जग कोलमडून पडले. मोरू टवाळखोर गुंड झाला. पण हे पुन्हा बदलायला कोणीतरी मदत केली. कोण होते ते?
Motha Kon
by Shri Tolaram RahejaMotha Kon a story of Hindu gods. God fighting amongst each other, to prove who is greatest, but all fail to pass the tests.
Mothi Thap
by Shekhar ShiledarOne day king Sultan declares a lying competition. Shekh Chilli also took part in this competition. All the people one by one start speaking lie but the king was not satisfied. Shekh Chilli gets up and says that the King is a very big liar. The people and the king get angry and orders his head to be beheaded. Shekh Chilli tells them please forgive me for I have spoken a big lie. The king rewards him.
Motyachi Gosta
by Shekhar ShiledarHatimtai had solved the mystery for six questions and went on the journey to bring a duck egg size pearl. He helps a man to marry the daughter of the king who had this pearl. Hatimtai then goes to find the answer to the seventh question. After finishing his task he asks Husnabano to marry his friend Prince Munirshah. Then Hatimtai takes his wife (female bear) and comes back to his own kingdom and lives happily.
Mrs B Nabad 104 - Novel: मिसेस बी नाबाद १०४ - कादंबरी
by Ulhas Hari Joshiआपण अशिक्षित आहोत. अनपढ आहोत. गावंढळ आहोत. कधी शाळेची पायरी पण चढलेलो नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचे डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट नाही. घरची परिस्थिती अगदी गरीब. दोन वेळचे पोटभर खायला मिळण्याची पण मारामार. खिशात पैसे नाहीत, समाजात इज्जत नाही. इंग्रजी भाषेचा गंध पण नाही. वय वाढलेले. संसाराच्या जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडलेल्या. निवृत्तीचे वय जवळ येत चाललेले. निवृत्तिनंतर काहीही न करण्याचे दिवस. अनोळखी देशात येऊन पडलेलो. प्रगती न करण्याची हजारो कारणे. सतत रडत बसण्याची, दैवाला दोष देत बसण्याची सवय. अशा हतबल परिस्थितीत आपण काहिही किंवा फारसे काही करू शकत नाही या समजुतीला प्रचंड धक्का देणारी 'मिसेस बी' किंवा रोझ ब्लमकिन हीची सत्यकथा आहे. जे अशिक्षित, अंगुठेछाप, खेडवळ आणि मोडके तोडके इंग्रजी येणाऱ्या रोझसारख्या महिलेला अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये जमले ते आपल्याकडील सुशिक्षीत, उच्च विद्याविभुषी, ग्रॅज्युउट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट झालेल्या महिलांना आपल्यासारख्या प्रगतिशील देशात का जमत नाही याचे उत्तर मला काही अजून सापडत नाही. रोझची ही सत्यकथा अत्यंत प्रेरणादायी अशीच आहे. रोझची ही सत्यकथा मी आपल्याबरोबर शेअर करत आहे.
Mrutyunjayee - Novel: मृत्युंज़यी - कादंबरी
by Ratnakar Matkariमरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं. या मरणानं मला दोनदा निराधार केलं. मी- मी त्याचा सूड घेईन! मी जिंकेन मरणाला! मला कैवल्यवाणी येते.... निरामयीनं पोथी समोर धरली आणि हात जोडले. तत्क्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली. कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाड्यावर! वाडा गदगदा हलला. क्षणमात्र! आणि दुसर्याच क्षणी त्याचं छप्पर ढासळलं. बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले. निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजूनं सुटली आणि खाली येऊ लागली. भयचकित होऊन निरामयी त्या तुळईकडे पाहतच राहिली. त्या भयानक क्षणी तिला बाजूला व्हायचंही भान राहिलं नाही. वरून खाली येणार्या मृत्यूकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली. तिनं मृत्यूला डिवचलं होतं. ती पोथी वाचायची असा निश्र्चय करून! म्हणून मृत्यू तिच्या रोखानं चाल करून येत होता. मतकरींच्या गूढकथा हा त्यांच्या कलानिर्मितीचा एक अत्यंत वेधक, लोभसवाणा आविष्कार आहे. मतकरींच्या गूढकथांना उदंड यश लाभले आहे. त्यांच्या गूढकथांतून जीवनाचे आणि मानवी मनाचे असेच खोल, अर्थपूर्ण आणि समृध्द दर्शन घडत राहावे.
Mrutyuveli, Aadhi Ani Nantara: मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
by Dada Bhagwanमृत्यु हे आपल्या जिवनातला अविभक्त भाग आहे. आपल्या कुटूम्बात किंवा शेजारी कोणाचा मृत्यु पाहल्या वर माणसाला भीति वाटते आणि मृत्यु संबंधित वेग-वेगळे कल्पना करतो. परम पूज्य दादा भगवानी आपल्या आत्मज्ञाना नी लोकांना या रहस्य संबंधित पुष्कळ प्रश्ना चे उत्तर दिले आहे. जन्म आणि मृत्यु चा चक्र, पुनर्जनम, जन्म-मृत्यु मधुन मुक्ति, मोक्षची प्राप्ति इत्यादी प्रश्न चे उत्तर आपल्याला या पुस्तक ‘मृत्यु चे रहस्य’ मधुन मिळतात. दादाश्रीनी मृत्युच्या संबंधित सर्व चुकिच्या मान्यतान्ची खरी समझ देऊन, आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश्य काय आहे है, हे या पुस्तकात संगीतला आहे.
Mugal Va Marathekalin Bharat 1526 Te 1761 FYBA Second Semester- RTMNU: मुगल व मराठेकालीन भारत १५२६ ते १७६१ बी.ए. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. N. C. Dikshitराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जून २०१६ पासूनच्या सेमिस्टर पॅटर्नच्या नव्या अभ्यासक्रमानुसार बी.ए. द्वितीय सेमिस्टरकरिता मुगल व मराठेकालीन भारत १५२६ ते १७६१ हे पाठ्यपुस्तक आहे. ह्या पुस्तकाचे लेखन प्राध्यापक नी. सी. दीक्षित तसेच मनोहर पिंपळापुरे अॅण्ड कं. पब्लिशर्स यांनी प्रकाशित केले आहे. पुस्तकामध्ये मुगल सत्तेची संस्थापना बाबर, शेरशहा, अकबर, शहाजहान, औरंगजेब, मुगल काळातील कला व स्थापत्यकला, छत्रपती शिवाजी महाराज यांचा दक्षिणेतील सत्ता व मुगलांशी संबंध, शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कर्नाटक मोहीम, तसेच त्यांचे प्रशासन, छत्रपती संभाजी महाराज, मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध, पानिपतचे तिसरे युद्ध आणि युरोपीय व्यापारी कंपन्यांचे आगमन इत्यादी इतिहासातील प्रमुख अभ्यासक्रम या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे.
Muki Bichari
by Baba BhandThere were many clouds but people were waiting for them to shower. There was plenty paid labour in the village but no water for the people. The cattle were thirsty and hungry. There was not enough water for animals. This dangerous sight was hurting Dharma. Dharma was spending nights with those thoughts.
Mukt Zale Manvi Ashru: मुक्त झाले मानवी अश्रू
by Rahul Shindeया संग्रहातील कथा लेखकाच्या जशा बाहेरच्या अभ्यासातून, माणसांना भेटण्यातून आल्या आहेत, तशीच त्याला आंतरिक अवस्थेची आणि अनुभवांची जोड आहे. काही अवस्था, वेदना, दुःख आयुष्याचा नेमका अर्थही सांगू पाहतात, खोलवर जाऊन काहीतरी शोधायला प्रवृत्त करतात, त्यातून या कथांचा जन्म झाला आहे. काही कथांना स्पर्धेत पारितोषिकांची थाप मिळाली आहे. कोंडलेल्या वेदनांना मोकळं करण्याची वाट नसली की त्या तीव्र वेदना शरीर-मन पोखरून टाकतात. यातील कथा कोंडलेल्या वेदनांना आणि अश्रूंना मुक्त करणाऱ्या आहेत. वेदनेच्या वादळात ज्यांना आंतरिक अवस्थेचा शोध लागला, अशा ट्रान्सजेंडर, एकल पालक, विधवा, LGBT आणि इतर व्यक्तींच्या कथा समृद्ध करणाऱ्या आहेत. मानवी जीवनाचे, वेदनेच्या पलीकडे काय अस्तित्व आहे, याचा लेखकाने शोध घेतला आहे, याची प्रचिती प्रत्येक कथा वाचताना येते.
Muktipatha: मुक्तिपथ
by Ashok Tapase Harshada Tapaseमुक्तिपथ या पुस्तकामध्ये विश्वाची आजची परिस्थिीती पाहून अनेकदा अनेकांना असे वाटते, "युद्ध नको बुद्ध हवा" पण बुद्ध म्हणजे नक्की काय हे या पुस्तकामधून शिकवले आहे. यामध्ये बुद्धांची शिकवण दिली आहे. बुद्धांचे विचार, सुखाचा, मुक्तीचा मार्ग, 'तिपिटक' या पुस्तकात सांगितले आहेत.
Mul Hi Rashtrachi Sampatti Ahe Tyanchya Sikshanakad Laksh Dya
by Baba BhandSayajirao Gaikwad takes stock of schools in the area. He is specially stressing upon the primary education of the children. He talks to people there and encourages them to get rid of religious differences among them. He educates them for the same. He gives special attention towards the education of the children by arranging the study material needed.
Mulakhavegala Raja: मुलखावेगळा राजा
by Appa Pantमुलखावेगळा राजा हे पुस्तक हे एकाच (मुलखावेगळ्या) राजाचे चरित्र नाही. दोन मुलखावेगळ्या माणसांचे, राजाचे आणि राजपुत्राचे हे चरित्र आहे आणि हा राजपुत्रही असा तसा नाही तर जागतिक कीर्तीचा भारतीय राजदूत आहे. अर्धी चड्डी आणि बनियन लावून आपल्या संस्थानात फिरणारा हा राजपुत्र भारताचा राजदूत म्हणून पुढे अनेक देशात गाजला आहे. अशा या राजपुत्राने आपल्या वडिलांचे आणि एका रीतीने संस्थानच्या प्रजेचे लिहिलेले हे चरित्र; आपले आणि आपल्या कुटुंबाची अशी सांगितलेली कहाणी. त्यांच्या संस्थानात घडलेल्या प्रयोगाचाच हा इतिहास. हा राज्यव्यवस्थेचा प्रयोग ‘औंध एक्सपेरिमेंट’ म्हणून आज प्रसिद्ध आहे. आप्पासाहेबांची, एका मुलखावेगळ्या राजाच्या राजपुत्राची ही खंत. ही कथा आणि ही खंत म्हणजेच आधुनिक महाराष्ट्राच्या एका शिल्पकाराची कहाणी.
Mulla Nasiruddin
by Kalpana KulkarniThis is a story of Mulla Nassiruddin. He wanted to visit his hometown so he comes to his country. He is asked to pay tax for entering the border. He is left with no money. Mulla manages to sell the horse of the gate keeper to a rich man. He gets some money but the guards of the rich man catch him and wanted to take him to their owner. Mulla Nassiruddin convince the guard to divide the money among themselves. And now Mulla has some money for his food.
Mullache Kisse
by Kalpana KulkarniMulla was famous for his stories abroad and in his country. One day he went took shelter in a town hall. There were many merchants gathering for business. Tired Mulla was to sleep in a corner and he heard some laborers talking about his own stories. Hearing about him he lost his sleep and got attracted to hear what they are talking.
Mullachi Mothi Svapne
by Kalpana KulkarniMulla had won a lot of money and was traveling on his donkey. While going, he was dreaming about making a good business and keeping servants for him. He was happy that he won so much money and was engrossed in his dream. The donkey was aware of his master’s habit and takes a wrong way and both fall down.